कोल्हापूर: राजेबागस्वर फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी सिद्धार्थनगर भागात दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली. या फुटबॉल क्लबच्या कार्यक्रमादरम्यान दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात किमान १० जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने किमान सहा वाहनांची तोडफोड...
दहिवडी: त्रिमूर्ती उद्योग समूह मार्डी यांच्याकडून खटाव तालुक्यातील खातगुण येथील वेदावती हायस्कूल शाळेसमोर पावसामुळे शाळेच्या मैदानात वाढलेली झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. संत सेना महाराज पुण्यतिथी दरवर्षी नवनवीन उपक्रमाने साजरी करण्यात येते, यावर्षी त्रिमूर्ती उद्योग समूह माधव राऊत यांच्येकडून खटाव तालुक्यातील खातगुण येथील वेदावती हायस्कूल शाळेसमोर पावसामुळे शाळेच्या मैदानात गवत...
दहिवडी: माण तालुक्यातील बिजवडी केंद्रातील सर्व शाळांनी मिळून परिसरातील ऐतिहासिक किल्ले वारुगड येथे श्रावणी सहलीचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रसमूहातील बिजवडी, राजवडी,पाचवड,अनुभूलेवाडी, हस्तनपूर,गेंदवाडा,गोसावीवाडी,येळेवाडी,पिंपराळे,पांगरी, हणमंतमाळ,लोखंडेवस्ती या शाळांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थी,शिक्षक यांनी गडावर जाऊन पुरातन काळातील अनेक गोष्टी अनुभवल्या.
यावेळी किल्ले वारुगडचे ऐतिहासिक महत्व,गडावरील बालेकिल्ला, विहीर, मंदिर, प्रवेशद्वार, शेकडो...
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादनगर येथील महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नोरा फतेही सारखी फिगर हवी म्हणून तिचा नवरा तिला 3 तास जीम मध्ये कसरत करायला लावत होता. संबंधित महिलेचा नवरा हा शारीरिक शिक्षणाचा शिक्षक आहे. तो बायकोला तिच्या शरीरयष्टी वरून रोज टोमणे देयचा.
पुणे: कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेतही यशस्वी होण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. त्यासाठी हे ज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहोचविणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आवश्यता आहे. सिंम्बायोसिसने यासाठी योग्य वेळी पुढाकार घेतला असून या प्रयत्नात ‘साई’ ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवळे येथे सिम्बायोसिस आर्टिफिशियल...
पुणे: संवेदना, संवेदनशीलता आणि सहवेदना यांचे वेगवेगळे प्रकार असले तरी त्यामध्ये कलाकृती, चित्रकला यांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. सांस्कृतिक पुनरुत्थानामध्ये सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रयत्न असून दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाकृती शासनाकडे सुपूर्द करणे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष...
दहिवडी: माण तालुक्यातील पळसावडे येथील श्री सिध्दनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर याने हरियाणाचा कुमार केसरी पै.विरेंद्र कुमार यास आस्मान दाखवत मानाची ट्रॉफी आणि दोन लाख रूपयांचे बक्षीस जिंकले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री महादेवराव जानकर यांच्या हस्ते प्रकाश बनकरला बक्षीस...
दहिवडी: शिखर शिंगणापूर( ता. माण) ग्रामपंचायतीवर वर्षा बापू दणाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे शिंगणापूर येथील विश्वासू कार्यकर्ते राजाराम बोराटे यांच्या पॅनल मधून सदस्यपदी निवडून आलेल्या वर्षा बापू दणाने यांची एकमताने बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माण पंचायत...
पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे ११ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडुन ना.एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ पुढाकार घेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत दिली...
पुणे: राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली ९० हजार कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावीत, यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, राज्य हॉटमिक्स असोसिएशन, राज्य मजूर...
पिंपरी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून बुधवारी लोकार्पण झाल्यानंतर रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात येईल. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना या भागातून प्रवास करणे...
पुणे: यंदाचा गणेशोत्सव हा शासनाने राज्योत्सव म्हणून जाहिर केले आहे पूर्वीपासून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिध्द आहे. यावर्षी सुध्दा गणेशात्सव शांततेत व निर्विघ्नपणे आणि मोठ्या उत्सहात साजरा व्हावा यासाठी प्रशासन, महानगरपालिका, पोलिस विभाग व सर्व गणेशमंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. शहरातील गणेशोत्सव शांततेत...