दहिवडी दि .२४:
माणदेशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी 'कथा शिवराज्याभिषेकाची' या महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान शिवराज्याभिषेकाचा सुवर्णक्षण अनुभवण्याची संधी माणदेशातील नागरिकांना मिळणार असून, येत्या २५ आणि २६ एप्रिल रोजी हा भव्य कार्यक्रम दहिवडी व वडूज याठिकाणी रंगणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या
...
पुणे | प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या शुल्कात झालेल्या मोठ्या वाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन छेडले आहे. राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर या फीवाढीचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. मागील सुमारे पंधरा दिवसांपासून कॅम्पसमध्ये पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होत नसल्याची तक्रार विद्यार्थी सातत्याने करत होते. मात्र, या तक्रारींकडे विद्यापीठ प्रशासनाने पुरेशी दखल घेतली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. उन्हाळ्याची तीव्रता दरम्यान,...
दहिवडी दि .२४:
फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम करणाऱ्या 'कालुवाल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (हरियाणा)' या कंपनीला अवैध उत्खनन आणि प्रशासनाची दिशाभूल करणे चांगलेच महागात पडले आहे. फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी या कंपनीला तब्बल ३३ कोटी ४० लाख २७ हजार २०० रुपयांचा विक्रमी दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे अवैध गौण...
पुणे — शिरूर तहसील कार्यालयात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पुणे पथकाने 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जमीन संबंधित सातबारा व फेरफार नोंदी मिळविण्यासाठी शिरूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी आरोपी सूरज...
सातारा — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा पथकाने कृषी विभागातील अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने कृषी अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराची कृषी संबंधित कंपनी असून, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणी अहवालात अनुकूलता दाखवण्यासाठी...
ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी *'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'* आणि *'सौ सुमन...
दहिवडी: संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माण पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या सत्तासंघर्षात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. सभापतीपदी वरकुटे-मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची, तर उपसभापतीपदी मार्डी गणातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची निवड झाली. या विजयामुळे भाजपचे वर्चस्व मोडून काढत राष्ट्रवादीने पंचायत समितीवर आपला झेंडा...
दहिवडी: आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत, आयोजकांनी महाराजांच्या वतीने पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या वतीने 'समृद्ध पंचायतराज अभियान'...
दहिवडी दि .१२:
माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ असलेल्या नम्रता सर्व्हिसिंग सेंटरच्या पूर्व बाजूला एका ६५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची नोंद दहिवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस सध्या मृताच्या वारसांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक ७...
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून बनावट सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत...
मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा
नूतन...