पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून बनावट सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत...
मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा
नूतन...
पुणे – बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करून अंतिम मतदार यादी आज १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.
भारत...
पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी आज हे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन रस्ते, पूल, उड्डाणपूल तसंच पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि शिक्षण यासाठी कोट्यवधींची तरतूद या अंदाजपत्रामध्ये करण्यात आली आहे. तसंच, महापालिकेकडून...
सातारा (दि. १२): आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,
*स्वर्गीय...
"भक्ती विना सुख नाही
तुका म्हणे सत्य हेचि "
अभंग म्हटला की तो तुकारामाचाच अशी आपल्या साहित्यामुळे लोकप्रियता मिळवलेल्या तुकारामांचा जन्म इसवी सन 16 व्या शतकात पुणे जिल्ह्यातील देहू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा व आईचे नाव कनकाई होते. सावकारी करणारे हे कुटुंब विठ्ठलाची मनापासून भक्ती देखील
लोहगाव...
दहिवडी: अकलूज येथे संपन्न झालेल्या 'आय चँप अबॅकस प्रा. लि.' आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दहिवडी शाखेच्या आर्यन रूपेश राठोड याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. आर्यनने अवघ्या ३ मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवण्याचा पराक्रम केला असून, या यशाबद्दल त्याला गौरव म्हणून सायकल प्रदान करण्यात आली.
दहिवडी...
पुणे: राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन मंडळाची बस रेलिंगला धडकली. या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील १५ विद्यार्थी आणि चार शिक्षक जखमी झाले आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही
दहिवडी: टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 6 वी 14 वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व महाराष्ट्र सचिव आदरणीय मिनाक्षी गिरी, उपाध्यक्ष विलास गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी महाराष्ट्र सहसचिव चंद्रकांत तोरणे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली
पुणे: महाराष्ट्राला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान आज सकाळी पुणे जिल्ह्यात कोसळले आहे. ताज्या वृत्तानुसार, बारामती येथील विमानतळावर उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात अजित पवार आणि
दहिवडी: माण तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंके यांनी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली असून, अनेक ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध नवखे तर काही ठिकाणी पारंपरिक...
दहिवडी प्रतिनिधी प्रवीण राजे: सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माण-खटाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरस असतानाच, शेखर गोरे यांनी आपली रणनीती स्पष्ट केल्याने संपूर्ण तालुक्याचे राजकीय समीकरण फिरवण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार
'आंधळी'तून...