सातारा (दि. १२): आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,
*स्वर्गीय...
"भक्ती विना सुख नाही
तुका म्हणे सत्य हेचि "
अभंग म्हटला की तो तुकारामाचाच अशी आपल्या साहित्यामुळे लोकप्रियता मिळवलेल्या तुकारामांचा जन्म इसवी सन 16 व्या शतकात पुणे जिल्ह्यातील देहू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा व आईचे नाव कनकाई होते. सावकारी करणारे हे कुटुंब विठ्ठलाची मनापासून भक्ती देखील
लोहगाव...
दहिवडी: अकलूज येथे संपन्न झालेल्या 'आय चँप अबॅकस प्रा. लि.' आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दहिवडी शाखेच्या आर्यन रूपेश राठोड याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. आर्यनने अवघ्या ३ मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवण्याचा पराक्रम केला असून, या यशाबद्दल त्याला गौरव म्हणून सायकल प्रदान करण्यात आली.
दहिवडी...
पुणे: राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन मंडळाची बस रेलिंगला धडकली. या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील १५ विद्यार्थी आणि चार शिक्षक जखमी झाले आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही
दहिवडी: टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 6 वी 14 वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व महाराष्ट्र सचिव आदरणीय मिनाक्षी गिरी, उपाध्यक्ष विलास गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी महाराष्ट्र सहसचिव चंद्रकांत तोरणे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली
पुणे: महाराष्ट्राला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान आज सकाळी पुणे जिल्ह्यात कोसळले आहे. ताज्या वृत्तानुसार, बारामती येथील विमानतळावर उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात अजित पवार आणि
दहिवडी: माण तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंके यांनी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली असून, अनेक ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध नवखे तर काही ठिकाणी पारंपरिक...
दहिवडी प्रतिनिधी प्रवीण राजे: सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माण-खटाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरस असतानाच, शेखर गोरे यांनी आपली रणनीती स्पष्ट केल्याने संपूर्ण तालुक्याचे राजकीय समीकरण फिरवण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार
'आंधळी'तून...
नांदेड: ”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा,...
दहिवडी: माण देशाच्या क्रीडा पंढरीत आता व्हॉलीबॉलचा धडाका पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन संलग्न महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि सातारा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली, यंदाच्या '२७ व्या यूथ राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे' यजमानपद दहिवडीच्या सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लबला बहाल करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी ते ८
निवड...
सातारा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर एक खिडकी योजना राबविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. जिल्हास्तरावरील एक खिडकी कक्ष अग्निशामक केंद्र, हुतात्मा चौक, करंजे नाका, सातारा येथे स्थापन करण्यात आला आहे. यांची नोंद पक्षांनी व उमेदवारांनी घ्यावी, आवश्यक...
सातारा: धर्म, सत्य, सहिष्णुता आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून आणि राज्यस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक समागम साजरा होणार आहे.