मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय. ऊस उत्पादकांसाठी सॉफ्ट लोन, 'महा-टॅक'ची स्थापना अन् शेतकऱ्यांना जमिनी परत.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी (दहीवडी) येथील निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना. राज्यातील शेतकरी व जनतेच्या समृद्धीसाठी प्रार्थना.