अमरावतीत वाघिणीच्या हल्ल्यानंतर सरकारची मोठी पावले. २४ तास कार्यरत राहणारे 'स्मार्ट स्क्वाड' व 'टास्क फोर्स' स्थापन करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश.
महाराष्ट्रात ४४ विनाअनुदानित खेळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय गुणांकनात क्रीडा सवलतीचे गुण मिळणार. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश.